Sunday, 26 April 2009

मी महाराष्ट्र बोलतोय sss...

'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा...' महाराष्ट्राच हे वर्णन कधीतरी लहानपणी कवितांच्या ओलिंमध्ये वाचल होत; प्रत्यक्षात मात्र आता अनुभवल एलेक्षनाच्या निमित्ताने. महाराष्ट्राचा मत समजुन घेण्यासाठी आम्ही २५ मार्च रोजी निघालो आणि पंचवीस दिवस महाराष्ट्रभर हिंडलो. लोकांच्या समस्या 
समजुन घेतल्या, राजकार्नांच्या सभा आमच्यासाठी दुय्यम होत.  आम्हाला समजुन घ्यायच होत समन्याताल्या सामान्य मानचाच मत. सामान्य माणसाला केद्रस्थानी ठेउनच आम्हाला महाराष्ट्र बोलता करायचा होता.
                                                                            राज्यातल्या जवलपास प्रत्येक विभागात व प्रत्येक जिल्ह्यात पाण्याची टंचाई, बंद पडत चाललेले उद्योकधंदे आणि बेरोजगारी, या समस्यानी खरोखरच उग्र रूप धारण केलेय.    

No comments: