Monday, 26 January 2009

गरिबांच्या अश्रुला मोल नाही!

२६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना अमलात आणली गेली, तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. घटनेने या देशातील सर्वाना सामान संधी दिली. २००८ च्या प्रजासत्ताक दिना निमित्याने राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषानत राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल म्हणाल्या होत्या,  "देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही. देशातील कमकुवत वर्गाला विसरून आपण उज्वल भविताव्याची कल्पनाच करू शकत नाही." राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल यानी अत्यंत विचारपूर्वक हे विचार मांडले आहेत. कारण आज आपल्या देशात ११ कोटि लोक केवल भिकेवर जगतात, ३४ कोटि लोक केवल २० रुपये रोजंदारीवर गुजरान करतात. राष्ट्रीय सव्रेक्षण विभागाच्या म्हानान्याप्रमने दर दिवसाला अन्न्याच्या अभावामुले आठ जन आत्महत्या करतात, अत्यंत कमी पैशात तंदुल, तेल देण्याच्या घोषणा केल्या जातात. निवदनुक होताच तय विसरल्या जातात, हे भारतीय जनतेला नवे नाही. आपल्या देशात जे  सत्ता लोभी आहेत त्यानाच फ़क्त सर्व हक्का मिलतात. गेल्या ६२ वर्षात किती मागास वर्गीय समाजातील तरुनान्ना नोकर्या मिलाल्या हे केंद्र सरकारने श्वेत पत्रिका काढून जाहिर करावे.
                                  गेल्या चार वर्षाच्या काळात महागाई बेसुमार वाढली आहे. लट्ठ पगार घेणारे अधिकारी सोडले तर सर्व सामान्य जनता व मध्य वर्गीय महागायीने त्रस्त जाले आहेत. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी पाहता गोर गरीब मजुरांना किती पगार मिलतो, याची जाणीव लट्टा पगार घेनार्यान्ना अधिकारी वर्गाला होने आवश्यक आहे.  कुपोशनामुले मुले मृत्तुमुखी पडत आहेत. आदिवासिंसठी असलेली मदत त्यांचापर्यंत पोहोचू शकत नाही.कारण स्वातंत्र्य नंतर फ़क्त भ्रस्ताचर्ची पालेमुले खोलवर रुजली आहेत. या देशातील प्रतेक गरीबाच्या डोळ्यातील अश्रु पुसला गेला पाहिजे, असे सावरकरांचे स्वप्न होते. ते स्वप्न आजही पूर्ण होऊ शकले नाही, ही खंत आहे. 
       असो.............  
                 ६० वा प्रजासत्ताक दिन चिराऊ होवो. 
                                                                                                        

                                                
                                                     बाबासाहेब जाधव, कुड़ोली 
                                                        from: दैनिक सकाळ
                                                       date: २६ जानेवारी २००९ 

Sunday, 11 January 2009

प्रिय राजकारन्यांस,

आज पर्यंत अनेक हल्ले जाले; पण मी मजयातली ताकद कमी करू दिली नाही; दहशद्वाद्यानी आपल्या मुंबई वर हल्ला केला. महाराष्ट्राच नव्हे, तर देशाच्या अस्मितेवरच तो घाला होता. बेछुत गोलीबार;अधूनमधून बोम्बचे धमाके होत होते. आपल्या देशाचे शुर ध्रेयाने अतिरेक्यान्शी लढले आणि शहीद जाले. दुख जाले; पण मी थरथरले नाही. माज़ा उर त्यंच्या बलिदानामुले स्वाभिमानाने फुलून गेला.दुख जाले; . नंतर मी सुन्न जाले अतिरेक्यामुले  नव्हे तर अतिरेकपनामुले. राजीनामा आणि नंतर मुख्यमंत्री निवाडिचे नाट्य पाहून मी खचले हो. एकीकडे अजुन शाहिदांच्या चितांची आगाही अजुन शांत जालेली नव्हती.  
                                              दुसरीकडे अनेकांच्या पोटात या पदांसाठी लागलेली आग मला सारखे चटके देत होती. हल्ल्यामुले आधीच अस्थिरता निर्माण जाली होती. त्यातच या राज्करानाने भर घातली. "मी सम्पेन नाही तर अमक्याला संपवीन" असे म्हनत एकाने चक्क नीरवानीरवीची भाषा केली.  आपणच आपल्या देशबांधवन्ना संपविनयाची भाषा केली, तर अतिरेक्यांना जास्त आटापीटाच करावा लागणार नाही. आहों थाम्बवा हा निर्लाज्जपना. हे सारे कशासाठी? फ़क्त मजयासठी ना? माज़ दुख कोण जानून   घेणार? अहो मला तुम्ही लोकानी फार खिलखिल करून टाकल आहे. मी फार भोगते आहे तुमच्यामुले. मी निरजीव आहे, मी बोलू शकत नाही; पण माजी वेदना जानुंन घ्यायची असेल?  तर माज्या सच्च्या देशभक्त, भोल्या जनतेने दहशदवादी हल्ल्यानंतर गाललेले अश्रु पहा. त्यात माज़च प्रतिबिम्ब दिसेल. जनेतेंच्या भावनाशी बेईमानी करू नका. नाहीतर एकदिवस मजयासठी तुम्ही 'वालवी' व्हाल. आणि माजी माती होउन जाइल? इश्वर तुम्हाला सदबुधि देवो. 
                                                                                                                                     कलावे,
                                                                                                                       आपली कृपा(?)भिलाशी  
                                                                                                                                    खुर्ची          



                                                         गुलजार गोलंदाज 
                                                      from: दैनिक सकाळ  
                                                      date : १८ दिसम्बर २००८                          

Monday, 5 January 2009

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!!!!!!

वाघ तर वाघ असतो.... त्याचा कोणी वाली नसतो....महाराष्ट्रात राहून जो मराठी जपतो.... त्याचाच फ़क्त "राज" असतो जय हिंद जय महाराष्ट्र

मी मराठी मी मराठी

म्हटलं तर

का पडली इतरांच्या

कपाळावर आठी?.....

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर

मराठी भाषेतली पाटी.....

बसायलाच हवी होती अशी

या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...

दूर केलीच पाहीजे ही

त्या लोकांची दमदाटी....

आता फुटली आहे मराठीपणाच्या

सहनशीलतेची पाटी...

ही राज नीती खरंच नाही बरं का

मराठी मतांसाठी ..

हा तर खरा आवाज आहे

मराठी अस्तित्वासाठी...

बोलतंय कुणीतरी आता

मराठी माणसासाठी...

राज तर पुकारतोय लढा

मराठीच्या रक्षणासाठी...

पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे

मराठी माणसाची गोची...

रोजच्या रोज माणसे येवून येवून

मुंबई भार सहन करेल तरी किती?

मुंबईच काय, ते तर शिरलेत आता

मुळा मुठा नदीच्याही काठी...

द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या

गुदमरलेल्या जीवासाठी ...
मराठी मनाससथी....
महाराष्ट्रासाठी.....
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!!!!!